संस्कार
एक बँक मॅनेजर गोष्ट सांगतो. मोठ्या पदावर असलेला हा बँक मॅनेजर ! एक पत्नी व तीन मुले असा सुखी संसार. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्याने आयुष्याची घडीदेखील वडिलांनी योग्य प्रकारे बसवलेली. … Read More
मराठी मन, मराठी स्पंदन..
“सर, ओळखलं का??”कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. … Read More
देशपांडे, अनंत पांडुरंग विज्ञानलेखक जन्मदिन – १५ डिसेंबर १९४२ अनंत पांडुरंग देशपांडे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी … Read More
माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.पण, पाठीमागून हात ठेवल्यामुळे, हत्तीला विश्वास वाटत होता की, आपला मालक आपल्याला मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर चढवून घेत … Read More
वाघ म्हणजे निर्भयतेचे प्रतिक ! तो कुणाच्या मर्जी संपादनासाठी जंगलात भटकत नाही, त्याचा वावर असतो स्वत:च्या मर्जीनुसार ! त्याचा हा बेदरकारपणा अहंकार नसतो , तो त्याचा रूबाब आणि आत्मविश्वास असतो. … Read More
अख्ख्या गावात त्या प्रकाराची चर्चा सुरू होती.तो प्रकारही तसा विचित्रच होता.. एखाद्या नामवंत घराण्यातील नव्या नवलाईच्या सुनेने चक्क ओढ्याकाठी राहायला जावे म्हणजे काय ? भला थोरला वाडा सोडून ती खळखळत्या … Read More
तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |सोहळा तो झाला | तीरावर || झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |फेसबुक गाव | ‘मेटा’पूर || तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |घे म्हणे … Read More
🟠 नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध भारतीय साहित्यिक स्व. रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता – जेव्हा मी नसेन, तेव्हा माझ्यासाठी तू घळघळा रडशीलही, पण ते मला कसं कळणार त्यापेक्षा आज … Read More
आज आपल्या पैकी खुप जणांना #नीरजा_भनोत कोण हे ही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने १९८६ साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवीले … Read More
घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More
महाराष्ट्रातील मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १. कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक … Read More
काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच-सहा तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलफ … Read More