लॉकडाउन आणि उद्योगधंदा

लिहावेस वाटले म्हणून…लेखक: राजेश केशव शिंदे..विषय :- लॉकडाउन आणि लॉकडाउन मधला उद्योगधंदा. आज सर्वत्र पून्हा लॉकडाउन लागलय..पण काही निम्मिताने ऑफिस गेलेलो. काम आटोपून दुचाकीवरून घराकङे येत असताना नकळत नजर एका … Read More

मनात तेच लोकं बसतात

मनांत तेच लोक बसतात,ज्यांचे मन साफ आहे. कारण…सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते… आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. … Read More

स्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता

🟠 नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध भारतीय साहित्यिक स्व. रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता – जेव्हा मी नसेन, तेव्हा माझ्यासाठी तू घळघळा रडशीलही, पण ते मला कसं कळणार त्यापेक्षा आज … Read More

ब्लॉक अनब्लॉक

  मोबाईल नंबर ब्लॉक अनब्लॉक का करतात..🤔🤔🤔 थोडासा विचार करा व त्याच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल..मन हलकं झाल्यासारखं वाटेल.. हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की एकमेकांचे फोन नंबर ते … Read More

आनंद कोठे घ्यावा?

घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More

मुक्त

रविवार बागलांच्या घरी अंमळ उशिराच उगवला. वहिनी गेल्याच्या धक्क्यातून दोन महिन्यांनीसुद्धा त्यांचा एकुलता एक मुलगा पराग पुरता सावरला नव्हता. नऊ वाजल्याचे लक्षात येताच त्याने बेडरूम च्या खिडकीत मोबाईलमधे रममाण झालेल्या … Read More

‘नट’खटपौर्णिमा

मे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली. लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत … Read More

जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत?

सर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात. तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना … Read More

तरूणाई

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More

थोडे दिवस घरातच बसायचं आहे

कॅरम काढा, पत्ते काढा,थोडे दिवस घरातच बसायचं आहे । सापशिडी आणि बुद्धीबळ  खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे । जुने फोटो अल्बम, आठवणी काढाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुन्या चोपड्या काढा, … Read More

मराठी माणूस आणि व्यवसाय

महाराष्ट्रातील मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १. कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक … Read More

आठवणीतले पुलं – गणगोत

पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेबांवरील लेखाला पुन्हा उजाळा- मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून … Read More

Last Name

आज कॉलेजला सुट्टी होती.. बायको मुलांसोबत बाहेर गेली होती.. मी गच्चीत बसून पावसाचा आनंद घेत होतो… आणि मला ते दिवस आठवायला सुरू झाले… पावसाळ्याचे दिवस होते मी नुकताच कोल्हापूर ला … Read More

तुझ्या-माझ्या नात्यातला चैत्रबन..

कसं सांगू? काय सांगू? कशाबद्दल सांगू? तुझ्या-माझ्या नात्याबद्दल. आता या नात्याला कुठल्या नावाची समर्थनं नकोशी झालीयत मला. कोणी चिडवलं तर गम नाही. पण का? मी तुझ्याशी बोललो तर दुसऱ्याला त्रास … Read More

कांदाभजी

व्यक्ती कधी स्ट्रेसमधे जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही. पण काहीवेळा अशावेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे जीवनच बदलून जाते. मुंबई – अलिबाग … Read More

बघा तुम्हालाच कसं वाटतंय…

नक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय! रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा … Read More

आपडी-थापडी

परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या … Read More

संस्कार

अगदी जड अंतःकरणाने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला, दरवाज्याच्या काचेवर ठळक “आईची पुण्याई” लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले! कारचा दरवाजा उघडला, आई … Read More

पंखावरचा विश्वास..

चिणीचा हंगाम आल्याचं चिमणीच्या लक्षात आलं. तिनं ओलंसुकं गवत गोळा केलं. सुतळीचे तोडेबिडे आणले. घरटं विणलं. कुठूनतरी थोडाफार कापूससुद्धा आणला. घरट्यात मऊशार गादी घातली. चिमणा मदतीला होताच. घरटं पूर्ण झालं. … Read More

पोस्टमन

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एकेदिवशी तो एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, “पोस्टमन ssssss” आतून एका मुलीचा आवाज आला,. “जरा थांबा, मी येतेय” दोन मिनिटे झाली, पाच … Read More