काश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग

महाराज हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे शेवटचे राजा होते. त्यांच्या आधी ह्या संस्थानाचे राजेपद प्रताप सिंग नावाच्या त्यांच्या काकांकडे होते. पण त्यांना वारस नसल्यामुळे हरी सिंग हे जम्मू … Read More

ऐतिहासिक: १६७२ चा साल्हेर रणसंग्राम

तेव्हाच ‘बागलाण प्रांत’ म्हणजे आजचा उत्तर महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील काही भाग होय. इ.स १६७१ मध्ये शिवरायांनी बागलाण प्रांतात मोहीम उघडली आणि साल्हेर किल्ला जिंकला. हे ऐकून बादशाह खूप कष्टी झाला. … Read More

कारगिल : विश्वासघातावर शौर्याचा विजय..!!

२२ दिवस चाललेल्या लढाईनंतर १८ ग्रेनेडियर्स ने १२ जून १९९९ ला तोलोलिंगवर विजय प्राप्त केला.ह्यांत एक असाही सैनिक लढला होता ज्याचे लग्न होउन १५  वा दिवस उजाडण्याआधीच, तोलोलिंगसाठी झुंजत होता.पुढे … Read More