मनात तेच लोकं बसतात

मनांत तेच लोक बसतात,ज्यांचे मन साफ आहे. कारण…सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते… आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. … Read More